Panjabrao Deshmukh | डॉ. पंजाबराव देशमुख : भारतीय कृषी क्रांतीचे प्रेरणास्थान आणि शेतकऱ्यांचे उद्धारक
Panjabrao Deshmukh | डॉ. पंजाबराव देशमुख यांनी 1952 ते 1962 या कालावधीत भारताचे कृषिमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडले. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करण्यास प्रवृत्त केले आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नव्या योजना सुरू केल्या. त्यांच्या कार्यामुळे भारताच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडून आली. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेली एक ऐतिहासिक … Read more