Farmer Movement | शेतकरी आंदोलन, शेती कायदे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था

Farmer Movement

Farmer Movement | गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांवरून सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सरकारच्या मते, हे कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणतील. मात्र, अनेक शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ यांना या कायद्यांबाबत मोठी चिंता वाटते. Farmer Movement … Read more

PM Kisan Yojana | 5 कोटी शेतकऱ्यांना तिसरा हप्ता मिळाला, पण 2.5 कोटी अजूनही प्रतीक्षेत !

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. हि रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाते. परंतु, ही योजना जरी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असली तरी, अनेक … Read more

Chhattisgarh Farmer Issue | ‘O’ आणि ‘0’ मुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

Chhattisgarh Farmer Issue

Chhattisgarh Farmer Issue | छत्तीसगडमधील शेतकऱ्यांसाठी ‘O’ आणि ‘0’ या दोन समान दिसणाऱ्या चिन्हांमुळे मोठा आर्थिक गोंधळ उडाला आहे. एका छोट्याशा टायपिंग मिस्टेकमुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकले नाहीत. ही चूक बँकेच्या स्तरावर झाली असली तरी त्याची झळ थेट शेतकऱ्यांना बसली आहे. Chhattisgarh Farmer Issue | शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे अडकल्याची व्यथा प्रधानमंत्री शेतकरी … Read more

Crops in Punjab | पंजाबमधील गहू-तांदूळ शेतीचं चक्रव्यूह : शेतकऱ्यांना शाश्वत पर्याय का मिळत नाहीत ?

Crops in Punjab

Crops in Punjab | पंजाब हा देशातील कृषी उत्पादनाचा कणा मानला जातो. हरितक्रांतीनंतर पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू आणि तांदूळ उत्पादनावर भर दिला. आजही या राज्यांमध्ये बहुतांश शेतकरी हीच पीकं घेत आहेत. कारण, या पिकांना हमीभाव (MSP) मिळतो आणि सरकार त्यांची थेट खरेदी करते. त्यामुळे उत्पन्नाचा स्थिर स्रोत आणि सुरक्षिततेची हमी मिळते. पण, … Read more

Farmer’s suicides in India | शेतकरी आत्महत्या: कारणे, परिणाम आणि प्रतिबंधासाठी आवश्यक पावले

Farmer's suicides in India

Farmer’s suicides in India | काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. घरातील वातावरण भारलेले होते, त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि रोजच्या कामात मोठा बदल झाला होता. जेवताना त्यांना भूक लागत नव्हती, रात्री झोप लागत नव्हती. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता, पण तरीही त्यांनी कुटुंबाला काहीच सांगितले नाही. या मानसिक तणावात एक दिवस त्यांचा कापूस बाजारात गेला, … Read more

Ramjan Month | रमजान मध्ये उपवास केल्यानंतर शरीराला काय फायदे होतात ?

Ramjan Month

Ramjan Month | रमजान महिना इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र आणि श्रद्धेचा महिना मानला जातो. 2025 मध्ये हा पवित्र महिना 2 मार्चपासून सुरू होत आहे. या काळात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात, ज्याला ‘रोजा’ असे म्हणतात. हा उपवास केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नाही, तर त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. मात्र, योग्य आहार … Read more

Online Pherphar | तुमच्या जमिनीचा फेरफार उतारा आता ऑनलाईन पहा.

Online Pherphar

Online Pherphar | महाराष्ट्रातील जमिनींच्या मालकी हक्कांमध्ये होणाऱ्या बदलांची नोंद ठेवण्यासाठी गाव नमुना-6 (फेरफार नोंद) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या नोंदीत जमिनीच्या मालकी हक्कात झालेल्या प्रत्येक बदलाची माहिती असते. पूर्वी ही माहिती मिळवण्यासाठी स्थानिक तलाठी कार्यालयात जावे लागायचे. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने ‘आपली चावडी’ ही डिजिटल प्रणाली विकसित करून नागरिकांसाठी फेरफार नोंदी ऑनलाइन … Read more

Lightning Protection | विजेच्या धोक्यांपासून संरक्षण, काळजी आणि प्रथमोपचार

Lightning Protection

Lightning Protection | महाराष्ट्रातील अनेक भागांत सध्या पावसाळा सुरू असून, काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दरवर्षी विजेच्या दुर्घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू होतो, विशेषतः शेतकरी, मोकळ्या जागेत … Read more

Artificial Rain | महाराष्ट्र मध्ये कृत्रिम पाऊस आजपर्यंत यशस्वी का झाला नाही ?

Artificial Rain

Artificial Rain | महाराष्ट्रातील कृत्रिम पाऊस : उपाय की अपयश? गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. विशेषतः कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये ही परिस्थिती गंभीर बनली आहे. वारंवारच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, सरकारने कृत्रिम पावसाचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. Artificial Rain | कृत्रिम पाऊस म्हणजे काय ? … Read more

Under Water Level | पारंपारिक पद्धतीने जमिनीतील पाणी कसे शोधता येते ?

Under Water Level

Under Water Level | चंद्रावर पाणी कुठे आहे हे शोधण्यासाठी तंत्रज्ञानाने लक्षणीय प्रगती केली असली, तरी आजही भारतातील ग्रामीण भागात पारंपरिक, अवैज्ञानिक पद्धतींनी भूगर्भातील पाण्याचा शोध घेतला जातो. शेतकरी नारळ, कडुनिंबाची फांदी किंवा पाण्याने भरलेली भांडी वापरून आपल्या शेतात बोअरवेलसाठी योग्य जागा ठरवतात. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने या पद्धतींमध्ये काहीही वैज्ञानिक आधार नाही, तरीही अनेक लोक … Read more