Mahindra Rotavator | महिंद्रा रोटाव्हेटर्स भारतीय शेतकऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय

Mahindra Rotavator

Mahindra Rotavator | भारत कृषिप्रधान देश असून, येथील शेतकरी अधिक उत्पादनक्षम शेती करण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर करत आहेत. महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टरने याच गरजा लक्षात घेऊन आपल्या रोटाव्हेटर्स श्रेणीसह शेती यांत्रिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिंद्रा ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असून, भारतीय शेतकऱ्यांसाठी दर्जेदार आणि टिकाऊ शेती उपकरणे निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील … Read more

Mahindra Tractor & Farming | पनवेलच्या शेतकऱ्याची यशोगाथा : मेहनत, दूरदृष्टी आणि महिंद्रा ट्रॅक्टरचा विश्वासू साथ

Mahindra Tractor & Farming

Mahindra Tractor & Farming | शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर संघर्ष, जिद्द आणि दूरदृष्टीचा मिलाफ आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कोणताही शेतकरी आपल्या स्वप्नांना नवे पंख लावू शकतो. याचा सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे पनवेलचे रहिवासी योगेश भूतडा. फक्त आठ देशी गायींनी सुरू केलेला त्यांचा व्यवसाय आज 100 हून अधिक … Read more

Mahindra AI | SM शंकरराव कोल्हे SSK कारखाने अंतर्गत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे ऊस तोडणी.

Mahindra AI

Mahindra AI | भारत हा जगातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक आणि उपभोक्त्या देशांपैकी एक आहे. ऊस हे देशातील प्रमुख नगदी पीक असून, साखर उद्योग हा भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. साखर उत्पादनाच्या प्रक्रियेत ऊस तोडणी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण ऊस तोडणीची अचूकता साखर उत्पादनावर थेट परिणाम करते. याच पार्श्वभूमीवर, महिंद्रा अँड … Read more

Indian Farmers | भारतातील शेतकऱ्यांना भावनिक समर्पित चित्रपटाचे अनावरण

Indian Farmers

Indian Farmers | भारतातील कृषी क्षेत्र हे केवळ अन्न उत्पादनाचा स्रोत नसून देशाच्या समृद्धीचे आणि भविष्याचे मूळही आहे. आपल्या शेतकऱ्यांनी परिश्रमाने आणि समर्पणाने आपल्या देशाला स्वयंपूर्ण बनवले आहे. मात्र, आधुनिक काळात शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे, आणि नव्या पिढीतील तरुण शेतीला एक आकर्षक करिअर म्हणून पाहत नाहीत. याच पार्श्वभूमीवर, धानुका ॲग्रीटेक या अग्रगण्य कृषी-इनपुट … Read more

Mirchi Pik Lagwad | मिरची लागवडी विषयी महत्वपूर्ण माहिती नक्की वाचा.

Mirchi Pik Lagwad

Mirchi Pik Lagwad | नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड ही भारतीय शेतीतील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. मिरचीला वर्षभर सातत्यपूर्ण मागणी असल्यामुळे, शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून उत्पादन घेतल्यास चांगला नफा मिळवू शकतात. योग्य हवामान, जमिनीची निवड, योग्य जातींचा वापर आणि सुधारित शेती पद्धती यांचा अवलंब केल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. या लेखात आपण मिरची … Read more

Bell Pepper Farming | परभणीच्या तरुणीने सेंद्रिय शेतीत घेतली मोठी झेप

Bell Pepper Farming

Bell Pepper Farming | “जगात जर्मनी आणि भारतात परभणी” ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. मात्र, यामागील रहस्य फारच थोड्यांना माहीत असते. परभणी जिल्ह्यातील एका तरुणीने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा उपयोग करून नव्या प्रकारे यश मिळवले आहे. परभणीतील वैष्णवी देशपांडे हिने नेदरलॅंडहून मिरचीच्या बियाणांची मागणी केली आणि आपल्या गावात सेंद्रिय पद्धतीने त्याचे … Read more

Farmer Movement | शेतकरी आंदोलन, शेती कायदे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था

Farmer Movement

Farmer Movement | गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांवरून सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सरकारच्या मते, हे कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणतील. मात्र, अनेक शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ यांना या कायद्यांबाबत मोठी चिंता वाटते. Farmer Movement … Read more

PM Kisan Yojana | 5 कोटी शेतकऱ्यांना तिसरा हप्ता मिळाला, पण 2.5 कोटी अजूनही प्रतीक्षेत !

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. हि रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाते. परंतु, ही योजना जरी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असली तरी, अनेक … Read more

Chhattisgarh Farmer Issue | ‘O’ आणि ‘0’ मुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

Chhattisgarh Farmer Issue

Chhattisgarh Farmer Issue | छत्तीसगडमधील शेतकऱ्यांसाठी ‘O’ आणि ‘0’ या दोन समान दिसणाऱ्या चिन्हांमुळे मोठा आर्थिक गोंधळ उडाला आहे. एका छोट्याशा टायपिंग मिस्टेकमुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकले नाहीत. ही चूक बँकेच्या स्तरावर झाली असली तरी त्याची झळ थेट शेतकऱ्यांना बसली आहे. Chhattisgarh Farmer Issue | शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे अडकल्याची व्यथा प्रधानमंत्री शेतकरी … Read more

Crops in Punjab | पंजाबमधील गहू-तांदूळ शेतीचं चक्रव्यूह : शेतकऱ्यांना शाश्वत पर्याय का मिळत नाहीत ?

Crops in Punjab

Crops in Punjab | पंजाब हा देशातील कृषी उत्पादनाचा कणा मानला जातो. हरितक्रांतीनंतर पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू आणि तांदूळ उत्पादनावर भर दिला. आजही या राज्यांमध्ये बहुतांश शेतकरी हीच पीकं घेत आहेत. कारण, या पिकांना हमीभाव (MSP) मिळतो आणि सरकार त्यांची थेट खरेदी करते. त्यामुळे उत्पन्नाचा स्थिर स्रोत आणि सुरक्षिततेची हमी मिळते. पण, … Read more